24 May, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे शिवार संवाद व्दारे साधणार शेतकऱ्यांशी संवाद
हिंगोली, दि.24 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 25 मे, 2017 ते 28 मे, 2017 या कालावधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद साधणार आहेत. त्याव्दारे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजुन घेणे आणि शासनाच्या योजना आणि उपाययोजना याची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

*****

No comments: